एकदा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना एका लष्करी मोहिमेच्या
नेतृत्वासाठी अतिशय बुद्धिमान आणि युद्धकुशल शूरवीराची गरज भासली, म्हणून
त्यांनी माननीय अमरु बिन आस(र.)यांना प्रेषितदरबारी हजर राहण्याच...Read more »
इस्लामी दृष्टिकोनानुसार मूळ महत्त्व समाजाला नसून व्यक्तीला आहे. याच
कारणामुळे आपले उद्दिष्ट साधण्याकरिता, समाजापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व
देतो. इस्लाम माणसाच्या अंतरात्म्याला इतका ज्ञानपूर्ण...Read more »
इस्लामच्या दृष्टिकोनातून संसारत्याग आणि संन्यास सत्य धर्माच्या
विरुध्द आहे आणि जगात बिघाड आणि विकृतीला कारणीभूतदेखील असते. म्हणून
पवित्र कुरआनमध्ये ख्रिस्ती लोकांमध्ये प्रचलित असलेल्या संन्यास...Read more »
एखादे सुंदर, विविध रंगांच्या व विविध प्रकारच्या फुलांनी नटलेल्या
नंदनवनात वावरत असताना आपल्या बुद्धीत नंदनवन फुलविणार्या व त्याची जोपासना
करणार्या माळ्याविषयी विचार आल्याशिवाय राहणार नाही. कार...Read more »
- डॉ. उमर छाप्रा
या पुस्तकात व्याज मुक्त अर्थ व्यवस्था ही फक्त मुस्लिमांसाठीच नव्हे तर पूर्ण मानव जातीसाठी हितकारक आहे, हे सांगितले आहे आणि त्यासाठी इस्लामी अर्थ व्यवस्थेचा स्वीका...Read more »
कोल्हापूर (अशफाक पठाण)-जमाअत ए इस्लामी हिंद, कोल्हापूर शाखेच्या वतीने दि. १३ रोजी ‘मानव सेवा : आपली जवाबदारी व कर्तव्य’ या विषयावर एका कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम बोर्डिंग हॉलमध्ये करण्यात आले...Read more »
आता मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे की, आपण कुठल्या उद्देशासाठी उठून उभे राहिलेलो आहोत. आपण सर्व त्या लोकांसाठी जे स्वतःला इस्लामचा पाईक मानतात, हा संदेश देऊ इच्छितो की, त्यांनी वास्तवमध्ये इस्ला...Read more »
मला माहीत आहे की माझ्या लेखाचे शीर्षक वाचूनच वाचकांच्या भुवया उंचावल्या असतील, पण मला विश्वास आहे की लेख पूर्ण वाचल्यानंतर आपल्या मनात डोकावलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे आपणास मिळतील. ...Read more »
माननीय अनस यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘ही धर्मद्रोह्याची नमाज आहे, तो सूर्योदयाची वाट पाहात बसतो, अगदी तो उगवतोही आणि अनेकेश्वरवाद्यांची सूर्यपूजेची वेळ होते ...Read more »