Latest Post

प्रकाशाचे महत्त्व काय? हे अंधार झाल्यावर कळते. अंधार पडायला लागला की जीवनाची गती कमी होऊन जवळपास थांबते. लाईट गेल्यावर पेटवलेली एक काडीसुद्धा किती उपयोगाची हे आपल्याला माहित आहे. प्रकाश नसेल तर कित्य...Read more »

माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे,पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दोन ‘रकअत’ फङ्का (प्रात:काळ) जग आणि जे काही त्यात आहे, त्यापेक्षा उत्तम आहे.’’ (हदीस : मुस्लिम)स्पष्टीकरणएक हदीस कथनात आले आहे की...Read more »

शंका : पवित्र कुरआनमध्ये कठोरता आणि क्रूरतेची शिकवण मिळते. विरोधकांसाठी कसलीही सहानुभूति आणि सहनशीलता अथवा उदारतेची शिकवण नाही.जगातील कोणताही ग्रंथ अथवा कोणत्याही व्यक्तीचे व्याख्यान त्यातील संदर्भाला...Read more »

जगात सगळ्यात जास्त घृणेचा सामना सत्य बोलणार्‍यांना करावा लागतो. इस्लाम सत्य आहे आणि त्या सत्याचा परिचय जगाला करून देणारे मुसलमान सत्य बोलतात म्हणून घृणेस पात्र ठरतात. कुरआनचा विषय मनुष्य आहे आणि ...Read more »

 माननीय मुगीरा बिन शोबा (रजि.) यांचे कथन आहे.पैगंबर मुहम्मद (स.) नमाजमध्ये दीर्घकाळ उभे राहात, त्यामुळे त्यांचे पाय सुजले जात असत. पैगंबरांना विचारण्यात आले, ‘‘तुम्ही इतकात्रास का घेता जेव्हा की ...Read more »

शंका : कुरआनच्या आयतीतील विषय क्रमवार नाहीत, पुनरावृत्ती जास्त आहे आणि लेखन कुशलतेचा अभाव आहे. असा ग्रंथ ईशग्रंथ कसा असू शकतो?कोणताही सार्थक, सफल व उपयोगी ग्रंथ आपल्या उद्देश, हेतु आणि विषयाच्या केंद्...Read more »

अल्लाहने मानवाला बुद्धी दिली आहे ज्याद्वारे तो ज्ञानप्राप्ती करतो. त्याला विचार करण्याची क्षमता आणि आकलनशक्ती बहाल केली आहे, ज्याद्वारे तो चांगल्या आणि वाईटाची पारख करू शकतो. खरे आणि खोटे ओळखण्याची जन...Read more »

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget